Page 2 of महाराष्ट्रातील दुष्काळ News

राज्यात प्रतिवर्ष १४ हजार ३०५ मेट्रिक टन इतके दुग्ध उत्पादन होते. मात्र सकस चाऱ्याच्या अभावामुळे राज्याची दुध उत्पादकता यात अग्रेसर…

राज्यातील १२४५ गावे व वाडय़ांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या नियमावली आणि निकषांप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे.

राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

देवळा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी देवळ्यातील पाचकंदील भागात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाशी संबंधित ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले…

जत तालुक्यावर पुन्हा शासनाकडून अन्याय दुष्काळ च्या यादीतुन जत तालुक्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे तहसीलदार यांची गाडी आज…

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांमधील अस्वस्थताही टोकाला पोहचू शकते. हे लक्षात घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यत जाऊ असा दावा करत या यात्रेची आखणी…

सद्यस्थितीत ९८ गावे आणि १४१ वाड्या अशा २३९ ठिकाणी एकूण ८६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.

राज्यातील ३६ पैकी १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. १३ जिल्ह्यांत एक जून ते १८ सप्टेंबर या काळात पडणाऱ्या…

राज्यातील १९४ तालुक्यांत गेल्या चार आठवडय़ांपासून पावसाने दडी मारल्याने शासकीय निकषांनुसार दुष्काळ जाहीर करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.