
गोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक (Nashik) जिह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय.
बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या ८ आगारांमधून ५०० पेक्षा जास्त बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते.
महावितरणने दुष्काळग्रस्त ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची आíथक लूट करण्याचा उद्योग चालवला आहे.
रेल्वे आणि टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात असल्याची माहिती सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.
केंद्र सरकारची उच्च न्यायालयात माहिती
दुष्काळी खेळात ‘टिप्पर’ नावाच्या वाहनाची चलती सुरू झाली होती.
बिंदू चौकात टँकरचे पाणी मिळण्यासाठी हाणामारी झाली.
उत्तर महाराष्ट्रातली जनता डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहत आहे.
दुष्काळाच्या संकटापासून विदर्भही सुटलेला नाही.
यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र केवळ ४५ हजार हेक्टर एवढेच राहिले आहे.
नागरी बँका व इतर सहकारी संस्थांवर आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना ‘मित्र’ चे ‘नवजीवन’
३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
बीड जिल्ह्य़ातल्या वारोळा तांडावरच्या २५ जणींनी आई-वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून यंदा लग्नच न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलींचं नक्कीच…
फडणवीस सरकारचा शपथविधी सुरू होता, त्या वेळी मराठवाडय़ास दुष्काळाची चाहूल लागायला सुरुवात झाली होती.
गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ३ हजार ५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १० हजार कोटींहून अधिक मदतीचे पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे.
या गावांत विविध सवलती देणे सरकारवर बंधनकारक झाले असून तिजोरीवरील बोजा वाढणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बिहारप्रमाणे महाराष्ट्राला ‘विशेष पॅकेज’ द्यावे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.