Maharashtra News : सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन Lok Sabha Election 2024 18 April 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 18, 2024 20:21 IST
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला. अद्याप पावसाळा सुरू होण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 07:04 IST
‘राज्यातील दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष’ राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. By लोकसत्ता टीमMarch 30, 2024 02:36 IST
शहापूर तालुक्यातील गावे, वाड्यांमध्ये पाणी टंचाईला सुरूवात गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते. By भगवान मंडलिकJanuary 9, 2024 17:14 IST
शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; दुष्काळी भागासाठी राज्य सरकारचा निर्णय राज्यात ६२ हजार ७६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीस आता स्थगिती देण्यात… By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 02:27 IST
केंद्राची लवकरच ‘एवढ्या’ कोटींची दुष्काळी मदत; केंद्रीय पथकाकडून पाहणी पूर्ण यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 20:24 IST
खरिपातील दुष्काळ रब्बीमध्ये दाखवायचा कसा? अवकाळी पावसामुळे लागवडीनंतर अनेक भागांत हिरवळ, प्रशासनासमोर पेच उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 13, 2023 03:24 IST
केंद्रीय पथकाची दुष्काळपाहणी; बुधवारपासून आठ जिल्ह्यांचा दौरा राज्यात पावसाच्या खंडामुळे मूग, उडीद ही पिके घेताच आली नाहीत, तर कापसाची वाढ होऊ शकली नाही. By लोकसत्ता टीमDecember 10, 2023 04:11 IST
सूक्ष्म सिंचनाला जलनियमनाची जोड हवी! खऱ्या अर्थाने बचत करण्यासाठी पाणीवाटपाचे आणि वापराचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेचे अस्तित्व ही पूर्वअट आहे By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 04:47 IST
दुष्काळामुळे गोशाळांना चाराटंचाईची झळ; पशुधन जगवण्याचे चालकांपुढे आव्हान यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे. By बिपीन देशपांडेNovember 22, 2023 03:08 IST
राज्यात यंदा चाऱ्याची तीव्र टंचाई ; उपाययोजनांसाठी कृतीदलाची स्थापना राज्यात प्रतिवर्ष १४ हजार ३०५ मेट्रिक टन इतके दुग्ध उत्पादन होते. मात्र सकस चाऱ्याच्या अभावामुळे राज्याची दुध उत्पादकता यात अग्रेसर… By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 03:53 IST
पाणीसाठय़ात २० टक्के घट; राज्याला दुष्काळझळा, १२०० गावांना टँकरने पाणीपुरवठा राज्यातील १२४५ गावे व वाडय़ांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 02:47 IST