scorecardresearch

Page 2 of महाराष्ट्रातील शेतकरी News

Krishi Samruddhi Yojana to be implemented on lines of Pokra in Maharashtra
‘पोकरा’च्या धर्तीवर राज्यात ‘कृषी समृद्धी’ – कृषी पायाभूत विकासासाठी होणार मोठी आर्थिक गुंतवणूक

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

akola wins national award for cotton under odop 2024 initiative  Maharashtra cotton industry
कापूस उत्पादनात अकोल्याची राष्ट्रीय पातळीवर छाप! ‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ मध्ये महाराष्ट्र चमकला; ‘या’ जिल्ह्यांना…

‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले.

gondia sees 40000 hectare rise in paddy cultivation this kharif season despite irrigation boost
सिंचनाच्या स्वयंपूर्णतेने शेतकऱ्यांची किमया; गोंदियात धान लागवडीत लक्षणीय वाढ

गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

maharashtra farmer id agristack scheme registration digital farmer identity updates
महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या, शेतकरी ओळख क्रमांकाची स्थिती

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असल्यामुळे शेतकऱ्यांना ओळख क्रमांक काढण्याला प्राधान्य दिले जात आहे.

MLA Abhijeet Patil Manikrao Kokate
सोलापूरच्या द्राक्षांमुळे विधानसभेचं वातावरण तापलं; भरपाईवरून कृषीमंत्र्यांची कोंडी

द्राक्षबागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. (PC : Maharashtra Assembly Live)

Bacchu Kadu attacks government Satbara Kora Kara foot march starts tomorrow
शोषण करायचं अन् कंपनीराज आणायचं हे सरकारी षडयंत्र – बच्चू कडूंचा घणाघात, उद्यापासून ‘सातबारा कोरा करा’ पदयात्रा

७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.

hingoli  monsoon crisis farmers fear crop loss as rains remain elusive drought fear Marathwada
शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आणखी गंभीर, पश्चिम विदर्भातील स्थिती चिंताजनक

राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असून, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत तीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

htbt cotton, seed ban fertilizer crisis
खबर पीक पाण्याची : बियाणं गुजरातचं, धाडी महाराष्ट्रात… मग, सुरू झालं माझं वावर – माझी पॉवर आंदोलन प्रीमियम स्टोरी

राज्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू होऊन महिना उलटला आहे. या हंगामात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरावर पोलिसांनी धाडी मारण्याच्या…

Maharashtra government approved Agriculture - Artificial Intelligence MahaAgri - AI Policy
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्रीगणेशा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सध्या काही प्रायोगिक तत्वावर फळपिके आणि उसासारख्या नगदी पिकांसाठी वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता या खरीप हंगामापासून सर्वच पिकांसाठी वापरण्याचे नियोजन…

Nayana Kadu's emotional plea
“विमान अपघाताने जसा देश हादरला, तसा शेतकरी आत्महत्यांनीही हादरायला हवा”, बच्चू कडूंच्या पत्नीचे भावनिक आवाहन

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

bacchu kadu refuses sanjay rathod urges end fast hunger strike on farmers issues continues
“निर्णय घ्या, नाहीतर आमची अंत्ययात्रा काढा”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा, मंत्री संजय राठोडांची विनंती धुडकावली

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज मृद व…

ताज्या बातम्या