Page 2 of महाराष्ट्रातील शेतकरी News

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले.

गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असल्यामुळे शेतकऱ्यांना ओळख क्रमांक काढण्याला प्राधान्य दिले जात आहे.

द्राक्षबागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. (PC : Maharashtra Assembly Live)

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजना करण्याची गरज

७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.

राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असून, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत तीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू होऊन महिना उलटला आहे. या हंगामात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरावर पोलिसांनी धाडी मारण्याच्या…

सध्या काही प्रायोगिक तत्वावर फळपिके आणि उसासारख्या नगदी पिकांसाठी वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता या खरीप हंगामापासून सर्वच पिकांसाठी वापरण्याचे नियोजन…

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज मृद व…