Page 2 of महाराष्ट्रातील शेतकरी News

शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके आडवी झाली आहेत.ठिकठिकाणी ज्योत पेटवून आराधना सूरू आहे मात्र आराधना नव्हे…

अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…

‘महिन्याकाठी दोन-चार फोनं केल्यानंतर कसं-बसं येणारे तीन-चार हजार रुपये आता येतील की नाही, याची चिंता लागली आहे,’ हे सांगतानाही तरुणांचा…

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे यंदाचा (२०२५-२६) ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी…

Chief Minister Relief Fund : आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.

कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत मदत म्हणून…

अतिवृष्टी, महापुरामुळे घरांमधील साहित्य, कागदपत्रे वाहून गेली आहेत. पिके अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे आपत्ती बाधितांना तत्काळ मदत देताना ई-केवायसीची अट…

केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाढीव मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महावितरण, रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व बेस्ट या कंपन्यांच्या शहरी भागातील औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य वर्गवारीतील ग्राहकांकडून सध्या प्रति युनिट…

राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद केली, त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार…

जिह्यातील तेरा मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ज्यांचे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशांना मदत दिली जाणार असल्याची माहिती…