Page 21 of महाराष्ट्रातील शेतकरी News

विजेच्या तारांचा धक्का लागल्यामुळे जालन्यात सहा गायींचा मृत्यू, गुन्हा दाखल

यवतमाळमध्ये २०१७मध्ये घडलेल्या या प्रकरणाविरोधात शेतकऱ्यांनी थेट स्वित्झर्लंडमध्ये दाद मागितली होती.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

निमंत्रण पत्रिकेत मेळाव्याचे उद्घाटक म्हणून नाव असूनही अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू

कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी मृत्यू प्रकरणी स्वित्र्झलड येथील न्यायालयात कायदेशीर लढा लढण्यासाठी ‘स्वीस‘ सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विधि सहायता देण्याचा…

एकट्या अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिले हे ठीक झाले, पण कृती काय केली?

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या शेजारील भिंतीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर यामुळे १८ लाख २१ हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे.

मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….!”