Page 101 of महाराष्ट्र सरकार News
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठी ‘पोलीस आस्थापना मंडळ’ स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.
‘टोल वसुलीला विरोध नसून आपला विरोध वसुलीच्या प्रणालीला आहे’ हे पुणे येथे राज ठाकरेंनी केलेले विधान म्हणजे सुरुवातीला म.न.से.ने टोल…

राज्य शासनाचे बहुचर्चित समूह विकास धोरण आता अंतिम टप्प्यात असून उपनगरासाठी असलेली १० हजार चौरस मीटरची मर्यादा चार ते सहा…
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांची वैद्यकीय शिक्षण सचिव म्हणून तर अश्विनी भिडे यांची शालेश शिक्षण सचिवपदी बदली करण्यात…
ब्रेकची चाचणी न केलेली ३०० वाहने रस्त्यावरुन धावत असल्याची कबुली राज्य सरकारने दिल्यानंतर यापैकी एका गाडीमुळे जरी अपघात झाला
लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा नारळ फोडण्यासाठी सरकारची लगीनघाई सुरू आहे.
मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ मधील तरतुदींप्रमाणे महाराष्ट्रात मानवी हक्क आयोग स्थापन झाला असला तरी अशा प्रकरणांमध्ये लवकर निकाल
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास या योजनेंतर्गत प्रति घरकुल कमाल किंमत दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा तसेच नागरी स्वराज्य संस्थांना
राजधानी दिल्लीतील अनधिकृत झोपडपट्टय़ांना सुविधा देणे तसेच समाधानकारक तोडगा निघेपर्यंत झोपडय़ा हटवू नयेत, हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
राज्यात वीज दरकपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबईतही वीज दरात कपातीचा मुद्दा राज्य सरकारसाठी डोकेदुखीचा ठरत आहे.
राज्यातील गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धाचे आयोजन करायला सुरुवात केली.
‘व्हिसलिंग वूड्स’ला जमीन देण्याबाबत राज्य सरकारने वारंवार आपली भूमिका बदलली. २००२ साली समान भागीदारी तत्वावर चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी राज्य…