Page 98 of महाराष्ट्र सरकार News
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली असून या विभागाच्या पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन…
प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार दिवंगत दि.बा. पाटील यांच्या हयातीत केलेल्या संघर्षमय लढय़ामुळे जेएनपीटी साडेबारा टक्केचा २८ वर्षे प्रलंबित…

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न न सुटणारा झाला आहे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी १४ वर्षांपूर्वी नेमलेली उच्चाधिकार समिती अद्यापही कायम असल्याने
अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या, जखमींचा जीव वाचविण्याकरिता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्ती, संस्था समूह यांना गृहमंत्र्यांच्या रेसकोर्स निधीतून…

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा हे चारही जिल्हे राज्य सरकारच्या कागदोपत्री नक्षलग्रस्त जिल्हे. मात्र, आता त्यांचा उल्लेख ‘नक्षलग्रस्त’ असा न…

गारपीट आणि अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारतर्फे चार हजार कोटी रुपये मदतीचे पॅकेज देण्याचा निर्णय बुधवारी…

चाळीसगाव ते कन्नडदरम्यान असलेल्या घाटामार्गे वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली असतानाही या घाटाच्या रुंदीकरणाकडे आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा घाट…
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे.

खपाशीला गेलेले पोट, अश्रूही आटलेले डोळे, शून्यात हरवलेली दृष्टी, कर्दमलेला सदरा, साधी विजार आणि पायात स्लिपर घातलेले पाच फूट उंचीचे…

गारपिटीनंतरही अनेक समस्यांचे काळेकुट्ट ढग तसेच राहणार, अशी दुष्चिन्हे सध्या तरी दिसताहेत.. आजघडीला प्रशासन हबकल्यासारखे दिसते आहेच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे…

मुंबईतील झोपडपट्टीवासियांना हक्काचे घर मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल स्थानिक वृत्तपत्रांनी कामत यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता.
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने गठित केलेल्या नारायण राणे समितीने तिच्या अहवालात मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या बाबतीत मराठा समाज व शासनाचीही दिशाभूल केल्याचा…