Page 6 of महावितरण News

सद्यस्थितीत राज्यात स्मार्ट मीटरची गरज नाही. त्यामुळे ही योजना थांबवण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

रस्त्याची मार्गिका दोन्ही बाजुने अरूंद झाली आहे. या अरूंद जागेत दररोज वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहन चालक रस्ता…

राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीजदरात एक एप्रिलपासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणने आव्हान दिल्यानंतर राज्य वीज नियामक आयोगाने त्याला स्थगिती दिली आहे.

वीज नियामक आयोगाने महावितरणसह सर्वच वीज कंपन्यांचे वीजदर कमी केल्याने त्याचे ग्राहकांकडून स्वागत होत आहे. पण महावितरणला दरमहा केवळ १००…

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या ग्राहकांना मोठी वीजदर कपात मंजूर केली, मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने वीजदरवाढीची मागणी करत पुन्हा…

वहन शुल्क हे राज्याबाहेर इतर कुठेही आकारले जात नाहीत. तसेच वहन शुल्काची माहिती ताळेबंदमध्ये वीज वितरण कंपनीकडून दाखविले जात नाही…

वीज पुरवठा सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर…

राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर कमी केल्याने आणि त्यासाठी वेगळे अंकगणित मांडल्याने पुढील पाच वर्षांत महसूल किती व कसा मिळेल,…

स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास १०-३०टक्के…

योजनेच्या पात्रतेसाठी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही…

चोरून वीज घेऊन घराचा वीज पुरवठा सुरू केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत अभय योजना पालिकेने लागू केली आहे.