Page 4 of मराठी लेख News
   ज्या व्यक्तीच्या आयोजनात जीवघेणी चेंगराचेंगरी होईल त्या व्यक्तीस सार्वजनिक जीवनात त्यापुढे वावरण्यावर गदा आणणे, हाच करूरसारख्या घटना टाळण्याचा उपाय…
   भाई माधवराव बागल यांनी तर्कतीर्थांच्या अनावृत्त पत्रास दिलेले अनावृत उत्तर लगेचच साप्ताहिक ‘मौज’च्या २३ सप्टेंबर, १९५६ च्या अंकात प्रकाशित झाले.
   ‘या महान देशाला हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आहे. तुमच्या पाश्चात्त्य विचारसरणीने याकडे लक्षच दिले नाही. आता महनीय विश्वगुरूंच्या कारकीर्दीत हा…
   प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या तीव्र स्पर्धेत आघाडी घेत, अपेक्षित गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पावले उचलणे ही भारतासाठी काळाची गरज बनली आहे. त्यासाठी…
   ट्रम्प यांस शांत करणे हे अर्थगती स्थिर ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याने येत्या काही काळात केंद्र सरकार देशी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा…
   ही गोष्ट आहे कोल्हापुरी घडलेली. तो दिवस होता १ ऑगस्ट, १९५६. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
   ‘स्वातंत्र्या’च्या वैश्विकीकरणासाठी समता हे मूल्यही मान्य करावं लागेल, ही वैचारिक क्रांती इंग्लिश आणि फ्रेंच राज्यक्रांतींदरम्यानच्या ‘प्रबोधनपर्वा’त झाली…
   दुष्काळग्रस्त मराठवाडा, सोलापूर तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुका येथील अतिवृष्टीची चर्चा करताना एका वास्तवाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आणि ते…
   ताजे उदाहरण म्हणजे ‘विमुक्त’ या पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी टोरंटो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटासाठी जितंक सिंह गुर्जर यांना मिळालेला ‘नेटपॅक’…
   जीवदीप्ती किंवा स्फुरदीप्ती म्हणजे विशिष्ट जीवरासायनिक प्रक्रियेमुळे काही सजीवांमध्ये उत्पन्न होणारा नैसर्गिक प्रकाश. जिवाणू, काजवे, मासे, कवके, जेलीफिश, म्हाकूळ, भुंगेरे…
   कर्णबधिरांची मातृभाषा ‘सांकेतिक भाषा’ व त्यांना सामाजिक सर्वसमावेशक करणारी ‘बोलीभाषा’ यांचे महत्त्व सांगणारा लेख २८ सप्टेंबरच्या‘जागतिक कर्णबधिर दिना’निमित्ताने.
   अंजू दोडियांच्या चित्रांतून स्त्रीत्वाचा, गूढतेचा आणि आत्मशोधाचा एक खोल प्रवास उलगडत जातो जो प्रत्येकाला अंतर्मुख करतो…