मराठी साहित्य संमेलन News

‘पानिपत’कारांनी त्यांच्या ‘लस्ट फाॅर लालबाग’ या कादंबरीमध्ये ‘दाह’मधीलच कथाबीज घेतल्याचे सुरेश पाटील यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे लवकरच जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

‘गिरगावचा साहित्य संघ मराठी राहणार का?’ असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात विचारला. त्यास पार्श्वभूमी आहे ती संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.

तत्पूर्वी जिल्हाधिकारीपदी नसले तरी प्रशासकीय सेवेत राहिलेले मधू मंगेश कर्णिक, ना. सं. इनामदार, मारोती चितमपल्लींही संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे.

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांचे नाव सूचविले.

घटक संस्था, संलग्न व समाविष्ट संस्थांनी सुचविलेल्या नावांवर सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते संमेलन अध्यक्षपदाच्या नावाची निवड करण्यात येणार आहे.

साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात होणार.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या राज्यामध्येच आजच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी…

साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे