मराठी साहित्य संमेलन News

आडकर फाउंडेशनच्या वतीने ऑल इंडिया ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांना डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला…


साताऱ्यात होणाऱ्या या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली

आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी…

साहित्य महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. तेथील प्रमुख पदाधिकारी साताऱ्याचेच आहेत. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पाठबळ असल्याने स्थळ…

आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जून रोजी निश्चिती होणार आहे.

नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली.

पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे, इथे संतांनी, वारकऱ्यांनी साहित्य निर्मिती केली. वारकरी संप्रदाय आणि मराठी साहित्य यांचा दृढ संबंध आहे,…

साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दर्जेदार साहित्याची मेजवानी असणारे सावंतवाडी संस्थानकालीन शहरात हे संमेलन होत आहे.

आजच्या बहुकेंद्री माध्यमांच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांची समाजशास्त्रीय निकड संपली आहे का, असा प्रश्न दर संमेलनागणिक उपस्थित केला…

दिल्लीमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही ओळ इतक्या वेळा ऐकली की…