मराठी साहित्य संमेलन News

नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली.

पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे, इथे संतांनी, वारकऱ्यांनी साहित्य निर्मिती केली. वारकरी संप्रदाय आणि मराठी साहित्य यांचा दृढ संबंध आहे,…

साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दर्जेदार साहित्याची मेजवानी असणारे सावंतवाडी संस्थानकालीन शहरात हे संमेलन होत आहे.

आजच्या बहुकेंद्री माध्यमांच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांची समाजशास्त्रीय निकड संपली आहे का, असा प्रश्न दर संमेलनागणिक उपस्थित केला…

दिल्लीमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही ओळ इतक्या वेळा ऐकली की…

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने नेमगोंडा पाटील पुण्यतिथीनिमित्त साहित्यक्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. भवाळकर यांना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संगणक आणि मोबाइल ही जरी मराठीच्या दैनंदिन वापराची साधनं ठरली असली तरी त्या साधनांमधून होणाऱ्या भाषिक देवाणघेवाणीचा संबंध आमच्या भाषाप्रेमाशी…

वारी आणि तमाशाच्या छायाचित्रांतून समाजाचे वास्तव प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणाऱ्या आणि त्यातून विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणारे छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्याशी…

साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात : मुख्यमंत्री; गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे : शरद पवार

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप अनेकांनी केला. या आरोपासंदर्भात शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

समाजाच्या सर्व स्तरातील, विचारधारेतील सर्वांना साहित्य संमेलनाचे अप्रूप आहे. या अप्रुपानेच माणसे जोडली आहेत.