व्यापारी News

सध्या दररोज दोन ते तीन गाड्यांमधून हे रसाळ फळ दाखल होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लिचीला प्रतिकिलो २०० ते ३०० रुपये…

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत नवउद्यमींना स्थापनेनंतरच्या १० वर्षांतील कोणत्याही ३ वर्षांतील नफ्यावर १०० टक्के प्राप्तिकर…

साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड शिर्डीतील ते राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून लंपास झाल्याची घटना नुकतीच घडली. शिर्डी पोलिसांनी…

सौदी अरेबियाने अमेरिकेमध्ये ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे.

अमेरिकेच्या ‘टॅरिफ’हट्टामुळे जगभर द्विराष्ट्रीय व्यापार करारांची गरज वाढली; परिणामी भारतालाही बंदिस्त अर्थव्यवस्था आणि सुरक्षित बाजारपेठा हे वातावरण विसरावे लागेल…

India’s Import ban on Pakistan: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर बंदी घातली. पाकिस्तानी वस्तूंची घुसखोरी रोखण्यासाठी…

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख असली तरी दुसरीकडे धारावीला उद्योगनगरी म्हणूनही ओळखले जाते.

केंद्र सरकारने विविध कल्याणकारी योजना आणि संरक्षित साठा म्हणून ३१२ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्टे निश्चित केले होते, त्या तुलनेत…

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी ही माहिती नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.

इलॉन मस्क हे भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. ते गेल्या वर्षी, लोकसभा निवडणुकांपूर्वीच भारतात येणार होते.

मार्च तिमाहीतील महसूल वार्षिक आधारावर ७.९ टक्क्यांनी वाढून ४०,९२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे कंपनीने गुरुवारी प्रमुख बाजारमंचांना कळवले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताची चीनला निर्यात १४.५ टक्क्यांनी कमी होऊन १४.२५ अब्ज डॉलर झाली.