मीटर News

गेल्या महिन्यापासून या प्रस्तावावर चर्चाच न झाल्याने अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत शहरात घरगुती, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक अशा विविध साडे दहा लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.

विशेष म्हणजे, महावितरण हे मीटर लावण्याबाबत लेखी आदेश काढायला मात्र घाबरत आहे.

महावितरणने माहिती अधिकार कायद्यानुसार उत्तर देण्याच्या नियमाचे पालनही केले नाही.

सद्यस्थितीत राज्यात स्मार्ट मीटरची गरज नाही. त्यामुळे ही योजना थांबवण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

टीओडी मीटर म्हणजे नेमकंं काय? याचे नेमके फायदे काय आहेत?

महावितरणकडून अदाणीसह नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, माॅन्टोकार्लो, जिनस या चार कंपन्यांतर्फे स्मार्ट प्रीपेड मीटर टीओडी मीटरच्या नावाने ग्राहकांकडे लावण्याचे आटोकाट प्रयत्न…

Adani Group Smart Meter Tender : तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला दिलेले स्मार्ट मीटर बसविण्याची निविदा रद्द करण्याचा…

मुंबईत अनेक घरांमध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, हे मीटर बसवल्यापासून वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून…

स्मार्ट मीटर लावले की राज्यभरातील विजेची समस्या चुटकीसरशी नाहीशी होईल, असे चित्र सध्या रंगवले जात आहे. खरोखरच तसे आहे का?…

स्मार्ट व प्री-पेड वीज मीटर महाराष्ट्रातही आणण्याचे सरकारचे नियोजन आहे. ही योजना नेमकी काय आहे, वीज वितरण व्यवस्थेसाठी स्मार्ट मीटरची…

आंदोलकांनी फडणवीस यांच्या पुतळ्याला काळे फासले व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनावर जोडा भिरकावला.