Page 32 of मोहन भागवत News
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज या वादातून स्वत: अंग काढून घेतले. आरक्षणाच्या वादात संघ पडत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला संघाच्या गणवेशात उपस्थित आहेत.
भारताला उत्कर्ष साधायचा असेल तर देशातील हिंदुंचा विकास होणे गरजेचे आहे
बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवा लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.
बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवा लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.
सामाजिक भेदभाव जिथे आहे तिथे आरक्षणाची गरज आहे, अशी संघाची भूमिका आहे.
काही मुद्दय़ांवर भूमिका घेण्यासाठी सत्ताधारी असण्यापेक्षा विरोधी पक्षात असणे फायद्याचे असते.
वर्षभरातच सरसंघचालकांनी भूमिका बदलल्याने विरोधी पक्षांना आयतीच संधी मिळाली आहे.
आरक्षणाचा वापर हा आजवर केवळ राजकारणासाठीच केला गेला.
विज्ञानाच्या कसोटीवर टिकू न शकणाऱ्या मुल्यांचा हिंदूंनी त्याग केला पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मपरिवर्तन करताना याच भूमीतील धर्म निवडला. हे त्यांचे देशावरील उपकार आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधील एका लेखात हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी आयआयटीतील विद्यार्थ्यांना मांसहाराचे सेवन करण्याच्या मुद्द्यावरून हिंदूविरोधी…