Page 7 of एमपीएससी मार्गदर्शन News

जुन्या पॅटर्नप्रमाणे लेखी परीक्षेमध्ये पेपर एक हा चारही पदांसाठी संयुक्त पेपर आहे तर पेपर दोन हा पदनिहाय स्वतंत्र पेपर आहे.

व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाचा विकास प्रत्यक्षपणे व गतीने करता येतो या अनुषंगाने या घटकाचा विचार करणे आवश्यक आहे.

केवळ मनुष्यबळ विकासच नव्हे तर मानवी हक्कांची अंमलबजावणी ही शिक्षणाच्या माध्यमातून होते. या बाबत चिंतन व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील मानवी हक्क घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

या लेखामध्ये भारतीय राजकारणातील राजकीय पक्ष, निवडणूक प्रक्रिया, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्था या गतिमान मुद्दय़ांची तयारी कशी करावी ते पाहू.

रोजगाराची संकल्पना समजून घेऊन तिचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील संबंधित मुद्दय़ांबरोबरच अभ्यास करणे व्यवहार्य आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील कृषी घटकाचे आर्थिक पैलू सामान्य अध्ययन पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत

वस्तू व सेवा करामध्ये कृषी निविष्ठा म्हणून वापरल्या जाणाऱ्या खते, यंत्र अशा उत्पादनांवरील करांचे दर लक्षात घ्यावेत.

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील आर्थिक भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन हे मुद्दे त्यांचे आर्थिक महत्त्व समजून घेऊन…

आद्योगिक क्रांतीच्या परिणामी स्थापन झालेल्या युरोपियन व्यापारी कंपन्या विशेषत: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे स्वरूप समजून घ्यावे.

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयासाठी प्रत्येकी ५० गुणांसाठीचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. दोन्ही भाषांसाठी व्याकरणावर प्रत्येकी ४५ आणि उताऱ्यावरील…

राज्यसेवा मुख्य परीक्षा जूनमध्ये प्रस्तावित आहे. एकूण ८०० गुणांसाठी सहा पेपर मुख्य परीक्षेमध्ये विहीत करण्यात आले आहेत. या लेखापासून या…