अहमदनगर जिल्हा News
पालकमंत्री विखे यांनी शिर्डीतील विश्व हिंदू परिषदेच्या युवा संत चिंतन वर्गाच्या समारोपात बोलताना, विकास आणि हिंदुत्व या आधाराने भारत देश…
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत १९९६ ते २०१९ दरम्यानचे आरक्षण विचारात घेऊन चक्रीय पद्धतीने सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात…
तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान व अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करत, शासनाद्वारे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.
साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्मीळ शस्त्रक्रिया.
“दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आला आहे,” थोरात म्हणाले.
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन गावाचा विकास साधा,” असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायतींना केले.
साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.
नागरिकांचा रस्त्यावर मृत्यू, पण जबाबदारांवर कारवाई नाही.
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आगाराला एसटी बस मिळाल्या.
साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची अचूक आकडेवारी मिळणार, नियोजन अधिक सोपे होणार.
फलक फाडणाऱ्या तरुणांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली.