scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 285 of नाशिक न्यूज News

कांदा लिलावाचा अखेर श्रीगणेशा

लेव्ही’च्या प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले. सलग दोन दिवस बंद राहिलेले…

गारपिटीच्या सदोष पंचनाम्यांविरोधात तक्रारींचा पाऊस

फेब्रुवारी महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केल्या गेलेल्या पंचनाम्यांपैकी बऱ्याच ठिकाणचे पंचनामे हे सदोष झाल्याने अनेकांना…

शिक्षण मंडळाच्या चुकांवरही प्रकाशझोत

दहावीच्या निकालाविषयी साशंकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुण पडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली…

निराश विद्यार्थ्यांसाठी नाशिक विभागाची‘मदतवाहिनी’

दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आणि अनुत्तीर्ण झाल्यामुळे नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, म्हणून नाशिक विभागीय…

विशेष गुणवत्ता मिळविणाऱ्यांमध्ये मुलींनी मुलांवर मात

दहावीच्या निकालात शहरासह ग्रामीण भागातील काही नामवंत शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असताना यंदा अनेक विद्यालयांच्या निकालात चांगली…

गोदावरी एक्स्प्रेसला विलंब, मनमाड स्थानकावर प्रवाशांचे आंदोलन

मनमाड रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३५ वाजता सुटणाऱ्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस गाडीला थांबवून मुंबईकडे जाणाऱ्या दोन हॉलिडे सुपरफास्ट एक्सप्रेस गाडय़ांना पुढे…

शासकीय रुग्णालयांकडून रुग्णांची अशीही परवड

सरकारी रुग्णालयांत कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची चालढकलीबाबत कितीही ओरड केली तरी परिस्थितीत फारसा बदल होत नाही. सोमवारी रात्री याचा पुन्हा…

संशयित दरोडेखोरांची टोळी जेरबंद

शहरात चोरी व घरफोडय़ांचे प्रकार वाढत असतानाच नाणेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध…

सटाण्यात वारंवार गारपीट होण्यामागे कारण काय?

सलग दोन महिन्यांपासून गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या सटाणा तालुक्यातील वातावरणाच्या स्थितीने सर्वाना बुचकळ्यात टाकले आहे.

पाटणादेवी अभयारण्यातील आगीवर ३६ तासानंतर नियंत्रण

तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्यात लोंजे शिवारात तीन दिवसांपासून लागलेल्या आगीवर ३६ तासानंतर नियंत्रण मिळविण्यात वन विभाग आणि परिसरातील ग्रामस्थांना यश आले.…