
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कालावधी संपुष्टात येत असून नवीन विश्वस्त मंडळात चार भाविक प्रतिनिधींना स्थान देण्यात येणार आहे.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तपोवन परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर विशेष स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली.
मेळाव्याच्या नियोजनाची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते, जिल्ह्याचे प्रभारी डॉ.राजू वाघमारे यांनी दिली.
देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली गेले दीड महिन्यापासून वीज पुरवठा खंडित केला जात आहे
कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रहार संघटनेच्या वतीने येवला येथे शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले.
मन्यारखेडा येथील आदिवासी बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असताना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे टक्केवारीचे सरकार ताम्रपट घेऊन आलेले नाही. सरकार येतात आणि जातात, अशी टीकाही पवार…
लासलगाव ते विंचुर रस्त्यावर असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम यंत्र चोरट्यांनी वाहनातून पळवून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
उन्हाळ्यात दुर्गम भागात टंचाईला तोंड द्यावे लागत असताना पेठ तालुक्यातील सातपुते पाड्यात पाणी प्रश्न सुटल्याचा जल्लोष होत आहे.
वादळी वाऱ्यात ३०० कोंबड्यांचाही मृत्यू, पशुधनाची हानी
नंदुरबार- जिल्ह्यात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ किलोमीटर वेगाने आलेल्या वादळाने दोन जणांचा बळी घेतला. तळोदा तालुक्यात झाड पडून…
मयत व जखमी हे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.
भुसे यांनी शहरात सुरु असलेल्या आणि भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा उहापोह केला.
शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचारापासून कधी मुक्त होईल, असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.
महानगरपालिका आयुक्त पदावर वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्याआधीच डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे.
इयत्ता १० वीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९२.२२ टक्के लागला. विभागात उत्तीर्णतेत जळगाव जिल्हा आघाडीवर असून इयत्ता १२ वीप्रमाणे…
नाशिक जिल्ह्यातील ६६ गावठी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सात जून रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे.
नाफेड व एनसीसीएफ यांच्यावतीने राज्यात कांदा खरेदीचा शुभारंभ झाला असला तरी पहिल्या दिवशी कांद्याच्या घाऊक बाजारात निरुत्साहाचे वातावरण ठळकपणे अधोरेखीत…
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोशिंबे येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या विशेष पथकावर सहा संशयितांकडून हल्ला करण्यात आला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमके…
काँग्रेसचे बंडखोर नेते डॉ. सुधीर तांबेंना सोमवारी (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१६ जानेवारी) काँग्रेसमधील बंडखोरीवर केलेल्या महत्त्वाच्या विधानांचा…
पत्रकारांनी सत्यजीत तांबेंना काँग्रेस-भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का? तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर…
जखमी प्रवाशांनी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती भेट घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना दिली
११ जणांना झोपेतच मृत्यूने गाठले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले.