Page 25 of अवकाळी पाऊस News

राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.

विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांना मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला.

तापमानाने या महिन्यात चाळीशी पार केली आणि हा पारा आणखी चढेल असे वाटत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड व अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली.

शनिवार बीडमधील अरणविहीरा, तागडखेल, देऊळगाव घाट कारखेल परिसरात अक्षरशः गारांचा वर्षाव झाला.

एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

बँक कर्ज फेडणाऱ्या दोन लाखावरील थकबाकीदारांसाठीही कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांनी…

रविवारी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला, तर इतर तालुक्यात ढगाळ वातावरण होते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर आकाश ढगाळ झाले आणि मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने नागरिक ,व्यापारी यांची तारांबळ उडाली.