scorecardresearch

farmers gets crop damage claims
उन्हाळ्यातील अतिवृष्टी बाधितांना मदत कधी ?

राज्यात मार्च – एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे…

स्वात नदीच्या काठावर बसून, नाश्ता करीत असलेले पाकिस्तानी पर्यंटक अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेले.
पाकिस्तान नैसर्गिक आपत्तीच्या छायेत; दोन दिवसांतच ३२ जण ठार; विनाशाची कारणे कोणती?

Pakistan 32 people 30 killed : पाकिस्तानमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ratnagiri uday samant warns bank officers against asking cibil score for farmer loans
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या बँक शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

शेतकऱ्यांकडून कर्जासाठी सिबील स्कोर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.

nanded Banana farmers were hit by stormy rains and winds
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने ४०१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; केळीबागा उदध्वस्त

पावसामुळे सर्वाधिक १९८४ हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

jalgaon storm heavy damage flight program cancellation by ministers
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचे तीन बळी, झाडे उन्मळली, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनाही फटका

वादळामुळे मुंबईहून आलेले विमान उतरविण्यास अडचण आल्याने मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनाही त्याचा फटका बसला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून…

Sindhudurg agricultural loss
हंगामपूर्व पावसामुळे सिंधुदुर्गात २९.३७ लाखांचे कृषी नुकसान; कुडाळ तालुक्याला सर्वाधिक फटका

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसानीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक फटका कुडाळ तालुक्याला बसला आहे

nashik agriculture news unseasonal rain crop loss
मे महिन्यातील पावसात पिकांचे ३५ कोटींचे नुकसान

मे महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील १२ हजार १५६ हेक्टरवरील पिकांचे ३५.२१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. १४६९ गावांमधील…

jalna 18 crore missing crop compensation talathi gramsevak inquiry
चार कोटींचे पीकहानी अनुदान वसूल, जालना जिल्ह्य़ातील अनुदान वितरणाची चौकशी

अतिवृष्टी , गारपीट इत्यादींमुळे पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्य़ातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत वितरित रकमेपैकी ४० कोटी रुपयांची चौकशी आतापर्यन्त पूर्ण झाली…

संबंधित बातम्या