राज्यात मार्च – एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे…
अतिवृष्टी , गारपीट इत्यादींमुळे पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्य़ातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत वितरित रकमेपैकी ४० कोटी रुपयांची चौकशी आतापर्यन्त पूर्ण झाली…