Page 2 of पतंगराव कदम News
विधानसभा निवडणुकीवेळी जनता ठरवेल, त्यालाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात येईल, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकाराशी बोलताना सांगितले.…

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यावेळी सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकत्रे…
शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आत्तापर्यंत ३१ कोटीहून अधिक झाडांची लागवड केली असून त्याच्या संगोपनास प्राधान्य दिले असल्याची माहिती राज्याचे…

सामान्य जनतेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार देऊन आरोग्य विभागाने जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी…
येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार…

उद्योगमंत्री नारायण राणे मंत्रिपदाचा अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत, मात्र येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर…

जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांची यादी तयार करून माझ्याकडे द्या, सगळे प्रश्न बठक घेऊन मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव…
आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी तसेच जागावाटप याबाबतचा निर्णय दिल्लीतच होणार आहे, असे डॉ. पतंगराव कदम…

काँग्रेस राज्यात नेतृत्व बदल करण्याचा विचार करत असले तरी दोन महिन्यांसाठी आपणास मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नसल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव…
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व कोण करीत आहे, यापेक्षाही कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. निवडणुका तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष बदलून उपयोग…
हे सर्व पालकमंत्र्यांच्या समोर चालले असताना त्यांना थोपविण्याऐवजी पालकमंत्र्यांनी, शेंबडय़ाला चार वर्षांपूर्वी मारायला हवे होते, असे वक्तव्य केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा पलूस पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा या कार्यकर्त्यांला शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत…