scorecardresearch

पतंगराव कदम News

‘पुणेकर की सांगलीकर’वरून रंगली पालकमंत्री-पतंगराव यांच्यात जुगलबंदी

खरा पुणेकर कोण आहे? टिळक, धारिया, कलमाडी हे काय पुणेकर आहेत का, असे प्रश्न पतंगरावांनी उपस्थित केले.

महाडीकांना काँग्रेसबरोबर राहण्यास सांगूनही निवडणुकीत दाखल – पतंगराव कदम

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या भल्यासाठी नव्या दमाच्या तरुणांना पाठिंबा देवून महाराष्ट्र उभा करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन डॉ. पतंगराव कदम…

सांगलीच्या राजकारण परिवर्तनाची नांदी

सांगली बाजार समितीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा झालेला पराभव ही जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव…

सांगलीत बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील गटाचा धुव्वा, पतंगराव कदमांचा एकतर्फी विजय

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोमवारी कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्त्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील…

देशाला चाकूरकरांच्या नेतृत्वाची गरज

लातूर येथे शिवराज पाटील चाकूरकरांच्या सत्कारात पुन्हा एकदा त्यांच्या कपडय़ाची चर्चा त्यांनीच घडवून आणली. १९६७ साली काँग्रेसच्या प्रचारात विविध सभांमध्ये…

कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जा

सांगलीतील लोक दूषित पाणी पिऊन जगतातच कसे, असा प्रश्न आपणास पडला असल्याचे सांगत महापालिकेचा कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जाण्यास…

पतंगराव कदम यांना दणका!

गायरान जमिनीवर रुग्णालय बांधण्याकरिता घालण्यात आलेली अट पूर्ण केलेली नसतानाही केवळ मंत्र्याची…

सांगलीतून मदन पाटील, मिरजेतून जाधव, खानापुरातून पाटील, पलूसमधून कदम

सांगलीतून मदन पाटील, मिरजेतून प्रा. सिद्धार्थ जाधव, खानापुरातून सदाशिव पाटील आणि पलूसमधून स्वत: डॉ. पतंगराव कदम यांची काँग्रेसची उमेदवारी निश्चित…

वाघाची हत्या हा अपघात, नरभक्षक होता की नाही हेसुद्धा अस्पष्ट – पतंगराव कदम

सात जणांना ठार करणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्याची घटना हा एक अपघात होता, असे स्पष्टीकरण राज्याचे वनमंत्री…

‘पाणी दुष्काळी पट्टय़ातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध’

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू प्रकल्पाचे पाणी दुष्काळी पट्टय़ात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…

सोनिया गांधी, शरद पवार यांचाच जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय

विधानसभा निवडणुकीवेळी जनता ठरवेल, त्यालाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात येईल, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकाराशी बोलताना सांगितले.…

पतंगराव कदम यांना आबासाहेब वीर पुरस्कार

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यावेळी सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकत्रे…

‘शतकोटी वृक्ष लागवड’ योजनेंतर्गत राज्यात ३१ कोटी झाडांची लागवड

शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आत्तापर्यंत ३१ कोटीहून अधिक झाडांची लागवड केली असून त्याच्या संगोपनास प्राधान्य दिले असल्याची माहिती राज्याचे…

राजीव गांधी जीवनदायी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी

सामान्य जनतेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार देऊन आरोग्य विभागाने जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी…

‘आघाडी सोडल्यास दोघेही मरून जातील’

येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार…

राणे मंत्रिपद अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत- कदम

उद्योगमंत्री नारायण राणे मंत्रिपदाचा अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत, मात्र येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर…

साता-यातील पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावू- पतंगराव कदम

जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांची यादी तयार करून माझ्याकडे द्या, सगळे प्रश्न बठक घेऊन मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव…

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय दिल्लीतच

आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी तसेच जागावाटप याबाबतचा निर्णय दिल्लीतच होणार आहे, असे डॉ. पतंगराव कदम…

‘संधी मिळाल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारणार ’

काँग्रेस राज्यात नेतृत्व बदल करण्याचा विचार करत असले तरी दोन महिन्यांसाठी आपणास मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नसल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या