
खरा पुणेकर कोण आहे? टिळक, धारिया, कलमाडी हे काय पुणेकर आहेत का, असे प्रश्न पतंगरावांनी उपस्थित केले.
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या भल्यासाठी नव्या दमाच्या तरुणांना पाठिंबा देवून महाराष्ट्र उभा करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन डॉ. पतंगराव कदम…
सांगली बाजार समितीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा झालेला पराभव ही जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव…
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोमवारी कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्त्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील…
लातूर येथे शिवराज पाटील चाकूरकरांच्या सत्कारात पुन्हा एकदा त्यांच्या कपडय़ाची चर्चा त्यांनीच घडवून आणली. १९६७ साली काँग्रेसच्या प्रचारात विविध सभांमध्ये…
सांगलीतील लोक दूषित पाणी पिऊन जगतातच कसे, असा प्रश्न आपणास पडला असल्याचे सांगत महापालिकेचा कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जाण्यास…
गायरान जमिनीवर रुग्णालय बांधण्याकरिता घालण्यात आलेली अट पूर्ण केलेली नसतानाही केवळ मंत्र्याची…
सांगलीतून मदन पाटील, मिरजेतून प्रा. सिद्धार्थ जाधव, खानापुरातून सदाशिव पाटील आणि पलूसमधून स्वत: डॉ. पतंगराव कदम यांची काँग्रेसची उमेदवारी निश्चित…
विधानसभा निवडणुकीत आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या खोडय़ा काढल्या तर आत बसण्याची वेळ येईल, असा इशारा वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी…
सात जणांना ठार करणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्याची घटना हा एक अपघात होता, असे स्पष्टीकरण राज्याचे वनमंत्री…
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू प्रकल्पाचे पाणी दुष्काळी पट्टय़ात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…
विधानसभा निवडणुकीवेळी जनता ठरवेल, त्यालाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात येईल, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकाराशी बोलताना सांगितले.…
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यावेळी सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकत्रे…
शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात आत्तापर्यंत ३१ कोटीहून अधिक झाडांची लागवड केली असून त्याच्या संगोपनास प्राधान्य दिले असल्याची माहिती राज्याचे…
सामान्य जनतेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार देऊन आरोग्य विभागाने जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी…
येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार…
उद्योगमंत्री नारायण राणे मंत्रिपदाचा अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत, मात्र येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर…
जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या प्रश्नांची यादी तयार करून माझ्याकडे द्या, सगळे प्रश्न बठक घेऊन मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव…
आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी तसेच जागावाटप याबाबतचा निर्णय दिल्लीतच होणार आहे, असे डॉ. पतंगराव कदम…
काँग्रेस राज्यात नेतृत्व बदल करण्याचा विचार करत असले तरी दोन महिन्यांसाठी आपणास मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नसल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.