scorecardresearch

Page 7 of कवी News

हे अभागी दिवस

आमच्या कुळातला कोण पापी माणूस मुतलाय खळखळ झऱ्यात म्हणून आम्हाला स्वच्छ वाहतं पाणी नजरेलाही पडत नाहीय नदीची खणा-नारळानी

अन्नब्रह्माचा काव्योत्सव

स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीचा हळवा कोपरा. तिच्या साऱ्या सुखदु:खांचं एकजीवीकरण जिथे होतं ते घराचं केंद्रस्थान. लहानपणापासून अगदी वार्धक्यापर्यंत कुठल्या न् कुठल्या…

‘सांगावेसे वाटते म्हणून’ काव्य संग्रहात दोन पिढय़ांमधील विचारधारा’

कवी विवेक उगलमुगले यांच्या ‘सांगावेसे वाटते म्हणून’ हा काव्यसंग्रह म्हणजे उगलमुगले यांनी वडिलांना पहिल्या स्मृतीदिनी वाहिलेली ‘शब्दांजली’ असून दोन पिढय़ांमधील…

शिरवाडे वणीमध्ये काव्यसरींची बरसात

शिरवाडे वणी येथील कविवर्य कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयात आयोजित कवयित्री तथा प्राचार्या मानसी देशमुख यांच्या ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ या…

जनतेचे दु:ख मांडणारे भालेराव हे प्रभावी कवी- डॉ. कोत्तापल्ले

कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे देशभरातील अडीच लाख शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नाउमेद शेतकऱ्यांना जगण्याचे बळ प्रा. इंद्रजित भालेराव यांची कविता…

हास्यव्यंग कविसंमेलनाने रसिकांना मनसोक्त हसवले

येथील जय महाकाली शिक्षणसंस्थेतर्फे आयोजित हास्यव्यंग कविसंमेलनात देशभरातून आलेल्या कवींनी सादर केलेले काव्य रसिकांना मनमुरादपणे हसवून गेले.

सावंतवाडी येथे २० जानेवारी रोजी निमंत्रितांचे कवयित्री संमेलन

गेली दहा वर्षे सातत्याने सावंतवाडीत भरणारे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन २० जानेवारी रोजी श्रीराम वाचन मंदिरमध्ये सायंकाळी ४.३० वा. आयोजित…

डॉ. शिहाब गनेम

अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र यांच्या ज्ञानाचा वापर करून ते नियोजनतज्ज्ञ झाले, पण त्यांचा पिंड भाषाप्रेमाचा, कवीचा राहिला. व्यावसायिक यश सतत मिळत…

कवी वा. रा. कान्त यांच्यावर नांदेडात एकदिवसीय चर्चासत्र

मराठवाडय़ातील महत्त्वाचे कवी वा. रा. कान्त यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ३० डिसेंबरला यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात…

पाडगावकरांचे ‘जीवनगाणे’ रसिकांच्या भेटीला!

वेंगुल्र्याहून मुंबईत दाखल झालेला १३ वर्षांचा एक मुलगा कालांतराने काव्याच्या प्रांतात स्वतंत्र स्थान निर्माण करतो, रसिकमनावर अधिराज्य गाजवितो आणि महाराष्ट्र…

कवी सौमित्रांनी केली यशस्वीतेची पायाभरणी

स्वत:ला ओळखुन गुणांचा विकास करायला शिकले पाहिजे, न्युनगंडामुळे माणुस मानसिकदृष्टय़ा खचतो, त्यातुन उसळी मारुन वर येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, जे…

काव्यसरींनी रसिक चिंब

तब्बल तीन तास रंगलेल्या संमेलनात ५५ पेक्षा अधिक कवींनी काव्यसरींची बरसात करून येथील मथुराई अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात उपस्थित रसिकांना चिंब…