पोलीस दल News

उल्हासनगरात एका दिवसात ५३० प्रकरणांवर कारवाई, तब्बल १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत दर तिसऱ्या दिवशी एक उद्योजकाची हत्या होत होती. तीन वर्षांत एकट्या मुंबईत १०१ उद्योजकांची हत्या झाली.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे केंद्र प्रत्यक्षात उभारले जाणार असून, त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध…

यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात मुंबई पोलिसांचा आधुनिक दृष्टीकोन; ‘एआय’ तंत्रज्ञानाने सुरक्षा व्यवस्था मजबूत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या…

शनिवारपासून ते २६ ऑगस्टपर्यंत शीव-पनवेल महामार्गासह नवी मुंबईतील इतर महामार्गांवर हे नियोजन राबवले जाणार आहे. टोलमाफीपासून मदत केंद्रांपर्यंत सर्व सोयी…

“सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटीलांची भूमिका मोलाची.”

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या सदनिकांची फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

रायगड पोलीसांनी आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रांचे डिजीलॉकर व्दारे प्रमाणीकीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाब म्हणजे सर्व ओळखपत्रांचे…

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती या प्रकरणाच्या पोलीस तपासाची. पोलीस दलाचे राजकीयीकरण आणि त्यात झालेला…

भारतीय पोलीस सेवेत अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे घोषणा केली जाते.

गेल्या चार दशकाहून अधिक काळ गडचिरोली जिल्ह्यात हिंसाचार करणाऱ्या नक्षल चळवळीची मागील तीन वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे.