पोलीस दल News

दीक्षाभूमीवर यंदाही लाखो अनुयायांची गर्दी लक्षात घेता परिसरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी तब्बल १०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दीक्षाभूमीच्या…

वारंवार जप्त केलेले अमली पदार्थ हे शास्त्रोक्तपद्धतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीतील भस्मीकरणा-या यंत्रात जाळून त्याची होळी केली…

ही चकमक बनावट असून पोलिसांनी दोघांना अटक केली होती. दहा दिवस छळ करून त्यांना ठार मारले, असा आरोप नक्षलवाद्यांनी पत्रकातून…

रत्नागिरी तालुक्यातील जयगड खंडाळा येथील तिहेरी खून प्रकरणात जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सोनावणे यांना तपासात हलगर्जी केल्याने निलंबित करण्यात…

लक्ष्मीनगर (येरवडा), लाेहगाव, नऱ्हे, येवलेवाडी (कोंढवा), मांजरी अशा पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

उल्हासनगरात एका दिवसात ५३० प्रकरणांवर कारवाई, तब्बल १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत दर तिसऱ्या दिवशी एक उद्योजकाची हत्या होत होती. तीन वर्षांत एकट्या मुंबईत १०१ उद्योजकांची हत्या झाली.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे केंद्र प्रत्यक्षात उभारले जाणार असून, त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध…

यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात मुंबई पोलिसांचा आधुनिक दृष्टीकोन; ‘एआय’ तंत्रज्ञानाने सुरक्षा व्यवस्था मजबूत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या…

शनिवारपासून ते २६ ऑगस्टपर्यंत शीव-पनवेल महामार्गासह नवी मुंबईतील इतर महामार्गांवर हे नियोजन राबवले जाणार आहे. टोलमाफीपासून मदत केंद्रांपर्यंत सर्व सोयी…

“सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटीलांची भूमिका मोलाची.”