Page 3 of राधाकृष्ण विखे पाटील News

इकडेही एक माजी खासदार अध्यक्ष झाले आणि तिकडेही एक माजी मंत्री अध्यक्ष झाले अशी मिश्किल टिप्पणी देखील सुजय विखे यांनी…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, या निर्णयाची अधिसूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब…

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, १० जूनपूर्वी पूर्ण करून लोकार्पण होणार आहे.

मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरातन वारसा जतन करणे हे सर्वांचेच कर्तव्य ठरते. विकासाची प्रक्रियेत परंपरा आणि वारसांना महत्त्व दिले पाहिजे.

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीबद्दल सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापुरात पूर येतो की नाही, या बाबत राज्याच्या जलसंपदा खात्यातच संभ्रम आहे. त्यामुळे पूर नेमका कशामुळे…

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून आराखडा सादर…

मंत्री राधाकृष्ण विखे आज खरीप हंगामा आढावा बैठकीसाठी नगरमध्ये होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची…

जिहे कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून, त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे…

राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिका सांडपाणी थेट नद्या, नाल्यात सोडतात, त्यांनी ८० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे.

राज्यातील जलसंपदा विभागाच्या महामंडळांना स्वायत्त करण्यात येणार असून, निधी उभारणीसाठी महामंडळांना अधिकार देण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात…

कारखान्याच्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याबाबत बोलताना विखे म्हणाले, सन २००४ मध्ये झालेले प्रकरण आमच्या विरोधकांनी सन २०१४ मध्ये उकरून…