Page 4 of पर्जन्यवृष्टी News

शिवाजीनगर केंद्रावर रात्री अकरापर्यंत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सध्या दक्षिणेकडून अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्यात पाऊस कायम असून, मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला त्याचा अडथळा निर्माण होतो आहे.

राज्यभरात पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला शुक्रवारी झोडपले. जोरदार झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमधील सखल भागात पाणी साचले होते.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आठवडय़ाच्या कालावधीत राज्यातून निघून जाण्याची शक्यता असतानाच त्यापूर्वी होत असलेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांत अक्षरश: धुमाकूळ घातला…

मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतील होती.

मुंबईसह उपनगरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.


भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता यानुसार महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट कधीपर्यंत टिकणार? हे सुद्धा जाणून…

गेले दीड आठवडा विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले.

राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम राहणार आहे. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित…

परतीच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. तितूर व डोंगरी या नद्यांना पूर आला आहे.

यंदा देशात सरासरीच्या तुलनेत ६ टक्के अधिक पाऊस झाला. मात्र, उत्तर भारत आणि ईशान्येकडील बहुतांश भाग पावसात मागे पडला आहे.