
महाराष्ट्रात ५ जून रोजी मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शनिवारी (७ मे) रोजी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी (९ मे) वेग घेतला आहे.
पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होण्याची चिन्ह ; विदर्भात अजूनही उष्णतेचा कहर सुरूच
अतिवृष्टीत मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.
केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.
सूर्या नदीत १४ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून ३० जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती… रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली
अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं…
Massive flooding in Chiplun flood hits Maharashtra : पुराच्या पाण्यात बापलेक गेले वाहून; मुख्यमंंत्र्यांनी आढावा बैठकीत यंत्रणांना दिले तत्काळ मदत…
येत्या २४ ते ४८ तासांत मुंबईत आणखी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे
रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.
हवामान विभागाने सोमवारपासून पुढील ५ दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत पहिल्याच पावसात नालेसफाईच्या दाव्यांची दाणादाण उडाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी त्यावर खोचक टीका केली आहे.
१०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असला, तरी पहिल्या पावसातनेच प्रशासनाच्या दाव्यांवर शंका उपस्थिती केली
मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.
मागच्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मान्सूनच्या पावसाने आज सलग तिसऱ्या दिवशीही विश्रांती घेतलेली नाही. सोमवार पहाटेपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईतील…
मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी साचल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणारी अप जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक काहीवेळासाठी बंद करण्यात आली होती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
विदर्भ, मराठवाडय़ात अवकाळी पावसासह मंगळवारी गारपीट झाली़ औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनेक गावांत मंगळवारी सायंकाळी गारपीट झाल्याने शेतीवर पुन्हा नवे…
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, उपाययोजना केल्या जात आहेत?
Mumbai rains updates : १४० ते १६० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या पावसाने मुंबईची घडीच विस्कटून टाकली