scorecardresearch

पावसाळा ऋतु News

भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.

या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
maharashtra kharif sowing regionwise data Sowing increases due to heavy rains pune
दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ, राज्यात २३.२७ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली…

bmc urges kurla bhandup residents to boil water due to reservoir repair mumbai print
कुर्ला आणि भांडूपमधील रहिवाशांनो पाणी उकळून व गाळून प्या, उद्यापासून चार दिवस सावधगिरीचे

पवई जलाशयाच्या दुरुस्तीमुळे २३ जूनपासून कुर्ला व भांडूप परिसरात चार दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे महापालिकेने आवाहन केले…

Kitchen Jugaad Video salt at door to keep insects animal away from home kitchen jugaad video
Kitchen Jugaad VIDEO: पावसाळ्यात झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही फ्रीमियम स्टोरी

मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कसं? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का?…

mumbai water supply increase in dam levels bmc stopped using reserved water storage
तीन वर्षातील सर्वाधिक पाणीसाठा, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा २६.८४ टक्के

गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा आहे, पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे बदलते रंग!

 मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या मुंबईकरांचा गोंधळ हवामान विभागाच्या इशाऱ्यांनी गुरूवारी आणखी वाढवला.

Water and electricity supply to 96 highly dangerous buildings will cut off by MHADA mumbai
अतिधोकादायक ९६ इमारतींचा पाणी-वीजपुरवठा खंडीत होणार

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

sawantwadi amboli tourism Tourists frustrated by traffic jams and parking problems
दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर आंबोलीत पर्यटन हंगामाला लवकर सुरुवात

आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.

nagpur mahavitaran contractors strike for rates not increased in five years vehicle rent protest
पावसाळ्यात राज्यावर वीज संकट, विद्युत कंपनीत भाड्याच्या वाहनांच्या दरामुळे…

महापारेषणच्या तुलनेत महावितरण या शासकीय वीज कंपनीत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या वाहनांचे भाडे खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले आहेत.