Page 24 of पावसाळा ऋतु News
मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असून विदर्भात काही प्रमाणात पाऊस पडत आहे.
राज्याच्या बहुतांश भागात जुलैच्या अखेरपर्यंत जोरदार पावसाची विश्रांती राहणार आहे.
शनिवारी रात्रीच्या तुलनेत रविवारी सकाळी ०.२२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ
वनराई पावसाच्या सरींनी न्हाऊन निघाल्या आहेत. पाने, फुले, फांद्या पाण्याच्या वजनाने वाकल्या आहेत.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये बहुतांश भागांत जुलै महिन्यातील पावसाने सरासरीचे आकडे पार केले असले, तरी उत्तर प्रदेश आणि बिहारसह…
या आजाराच्या लक्षणांमध्ये मळमळ, ओटीपोटात दुखणे, सैल हालचाल, फुगणे, निर्जलीकरण, ताप, विष्ठेमध्ये रक्त इत्यादींचा समावेश होतो.
पाऊस लांबला तर ही तूट वाढण्याची शक्यता आहे.
अतिउच्चदाब विजेच्या मनोऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून सात माकडे फसली होती
पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर कमी होऊ लागला असून मुंबईतील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.
या ऋतूत स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा, तसेच हंगामी आजार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेऊया.