Page 25 of पावसाळा ऋतु News

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली.

रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी…

गेला जवळपास महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी मुंबईत दमदार हजेरी लावली.

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळपासून वाढला.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाने सध्या जोर धरला आहे.

राज्यातील सर्वच विभागात पुढील तीन ते चार दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे.

मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी चार ते पाच दिवस पावसाची…

पावसात फोन सुरक्षित ठेवण्यासाठी लोक फॉइल किंवा पाउच सोबत ठेवतात. इतक्या सुरक्षेनंतरही फोन भिजतो आणि खराब होतो.

पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागपूरकरांना गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुखद भेट दिली आहे.