Page 3 of पावसाळा ऋतु News

पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गातील वाढीबाबत रूबी हॉल क्लिनिकमधील नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संतोष भिडे म्हणाले, ‘पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेची पातळी जास्त वाढते. यामुळे जीवाणू…

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी प्रशिक्षण दिले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसमवेतच चक्क शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला देखील पावसामुळे गळती लागल्याचे उघड झाले होते.

वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली

माशांचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी वाढले असले तरीही माशांना मोठ्या प्रमाणात मागणी

मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केली होती. अवघ्या काही दिवसातच या भाताची रोपे चांगल्या…

पावसाळ्यात केवळ अतिसार, बद्धकोष्ठताच नाही तर डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य घटना आहे. जेव्हा तुमचे शरीर जेवढ्या द्रवपदार्थाचे सेवन करते…

दोन महिन्यांपासून बंद असलेली मासेमारी सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले असल्याने उरणच्या बंदरात मच्छीमारांची बोटी दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे.

पहिल्या स्तरावर राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वे ट्रॅक आणि तिस-या स्तरावर उड्डाणपूल तर चौथ्या स्तरावर रेल्वे मेट्रो मार्ग आहे.

पावसाळ्याच्या प्रारंभापासुन खवळलेला समुद्र शांत होतो. निरव, शांत झालेल्या सागरात मासेमारीसाठी पोषक वातावरण असते.

आधी निसर्गाच्या व्यवस्थेत अनन्वित ढवळाढवळ करायची आणि मग नुकसान झाले की निसर्गालाच दोष द्यायचा, हे योग्य नाही.

राज्यातील शेतकऱ्यांनी त्यामुळे मका, सोयाबीन आणि तूर पिकांवर भर दिल्याने राज्यभरात कपाशी लागवडीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंतची स्थिती लक्षात घेता…