scorecardresearch

Page 33 of पावसाळा ऋतु News

आधीच पावसाळा.. त्यात कचरा संकट

ठाणे शहराच्या विकासावर गप्पा मारणाऱ्या महापालिका प्रशासनाला दोन आठवडय़ांनतरही कचरा संकटापासून ठाणेकरांना दिलासा देता आलेला नाही. आठवडा उलटूनही घंटागाडी कामगारांच्या…

खड्डय़ांतून मार्ग काढण्यात प्रशासनास अपयश

मुंबई परिसरात तुलनेने स्वस्त घरे उपलब्ध असल्याने दिवसेंदिवस परीघ वाढत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांमधील नागरिकांना अद्याप परिवहन…

पावसाळ्यात विजांपासून बचाव

पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान…

चंद्रपूर जिल्ह्य़ात पेरण्या खोळंबल्या, वृद्धेचा मृत्यू

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पेरण्यांची कामे खोळंबली असून चंद्रपूर शहर, तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने लाखोचे…

सिंचन प्रकल्पांच्या जलसंचयात ४ टक्के वाढ

विदर्भासाठी पावसाचा शुभसंकेत विदर्भात सर्वदूर दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या सात दिवसांत मोठय़ा, मध्यम आणि…

पावसाळी गटार योजनेच्या अपयशामुळे प्रशासनाची कोंडी

महासभेत भाजपची लक्षवेधी दहा दिवसांपूर्वी अवघ्या तासभर पडलेल्या पहिल्याच पावसात पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे पडून शहरवासीयांना ज्या बिकट परिस्थतीला…

अंबरनाथकरांची वाट खड्डय़ांनी अडवली

कुरघोडीच्या राजकारणात घोडेबाजाराने मिळविलेली सत्ता टिकविण्याच्या नादात अंबरनाथमधील नागरी सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले असून त्याचा त्रास मात्र शहरवासीयांना भोगावा…

पहिला दिवस ‘धम्माल मस्ती’चा

गोबऱ्या गालावर ओघळणारे अश्रू.. एका हातात घट्ट धरलेले चॉकलेट आणि दुसऱ्या हाताने आई वा बाबांचे धरलेले बोट.. पाठीवर वेगवेगळी ‘कार्टुन्स’ची…

पावसाची संततधार

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले मृगाची पहिली सलामी दिल्यानंतर काहीशा रूसलेल्या पावसाने सोमवार सकाळपासून नाशिक शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात…

पावसाळ्याच्या तोंडावर भाज्या कडाडल्या

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये दोन रुपयाने केलेली वाढ आणि बाजारपेठेत कमी झालेली भाज्यांची आवक, यामुळे गेल्या दोन आठवडय़ापासून भाज्यांचे भाव सामान्यांच्या…

पालिकेचे सारे दावे फोल!

जून महिन्याचा म्हणे एकत्रित पाऊस पडला.. ‘यंदा पाणी तुंबणार नाही’, अशा पद्धतीने तयारी झाल्याचा दावा करणाऱ्या पालिकेला मुंबईत झालेल्या मुसळधार…

शाळा सुटली अन् पोट भरले!

शाळेच्या पहिल्या दिवशी लहानग्यांचे सनई-चौघडय़ासह किंवा बँडबाजासह स्वागत करायचे, जमले तर गुलाल उधळायचा असे अनेक जंगी बेत अनेक शाळांनी आखले…