रेशन News
शहापुर तालुक्यातील रेशन दुकानासाठी निघालेले धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्न खासगी गोदामात तब्बल ६९५ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला.…
Ration Fraud : भिवंडी येथील शासकीय गोदामातून शहापूर तालुक्यातील रेशन दुकानात जाणारे १६५ क्विंटल गहू आणि तांदूळ काळ्याबाजारात विकले जात…
महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला असून, हा पुरोगामी निर्णय सामाजिक…
‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३’ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या इष्टांकाचा मोठा भाग सध्या वापराविना शिल्लक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भटक्या जमातींच्या जीवनशैलीमुळे त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने त्यांच्या मूलभूत हक्कांची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे.
केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची उचल न करणा-या रेशन कार्डधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे.आता पर्यत…
अंबरनाथ शहरात शिधावाटप दुकानांमधून धान्य चोरी, गोर गरिबांना धान्य न देणे असे काही प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले होते. त्याविरूद्ध…
निधी व्यवस्थापनातील पारदर्शकता यामुळे हा कक्ष पालघर जिल्ह्यासाठी विशेषतः ग्रामीण आदिवासी भागासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्याचे एकत्रित धान्याचे वितरण केले जात आहे.
नागपूरसह राज्यातील काही भागात रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर सक्रीय आहे.
तहसील गोदामांपर्यंत ते पोहचविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडे मजूर उपलब्ध नसल्याने रेशन दुकानदारांकडे पुढील तीन महिन्यांसाठी धान्य वाटप कसे पोहचवावे, असा प्रश्न…