Page 19 of रत्नागिरी News

राज्याच्या महावितरण कंपनीला केंद्रीय अपिलीय वीज लवादाने चांगलाच जोराचा झटका दिला आहे.

रत्नागिरीतील फैयाज हकीम खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा…

अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत दीड लाखाचे ‘ब्राउन हेरोईन’ या अंमली पदार्थासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे.

राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेने प्रादेशिक उपायुक्तांसह मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, परवाना अधिकारी यांना कायदेशीर नोटीस बजावली…

मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ अनधिकृत बांधकामे मत्स्य व्यवसाय विभागाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली.

अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ कोटीच्या मागणी आराखड्यास रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी…

रत्नागिरी आणि पुर्णगड भागातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी प्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले…

Ratnagiri Devotees Accident Maha Kumbh Mela : रत्नागिरीतील हे सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत…

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण या तीनही माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाने ढवळून निघणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तिन्ही माजी आमदार पक्षाला सोडचिट्टी…

राज्यामध्ये पहिले ‘सोलर गाव’ म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ओळखले जाणार आहे.

महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.