scorecardresearch

Page 23 of रवी राणा News

navneet rana ravi rana
Rana Couple Bail: अखेर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, कधी होणार तुरुंगातून सुटका?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं दिलासा दिला आहे.

interesting facts about mp navneet rana
राणा दाम्पत्याच्या मुंबईतील इमारतीला नोटीस; पालिकेकडून आज पाहणी

दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे मुंबईतील घर असलेल्या…

राणा दाम्पत्याचा निर्णय उद्या

प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील…

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला; कोर्टात नेमकं काय झालं?

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळाला…

अशा लोकांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे ; त्यामुळे मला त्यांना वाचवण्याची चिंता पडते – मुख्यमंत्री ठाकरेंचं विधान!

हे तमाशे कशासाठी पाहिजेत? अचानक असं काय झालं की एकदम हनुमान चालीसा आठवली? असा सवालही केला आहे.

राणा दाम्पत्याच्या जामिनावर सोमवारी निर्णय

प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी गेले आठवडाभरापासून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा…

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मात्र निकाल राखीव, सरकारी वकील म्हणाले…

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

navneet rana ravi rana
राणा दांपत्याला जेल की बेल?; जामीन अर्जाबरोबरच घरच्या जेवणाच्या डब्यासाठीच्या अर्जावरही आज होणार सुनावणी

राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Ajit pawar on Navneet rana and ravi rana
“…हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही”; राणा दांपत्याबद्दल बोलताना अजित पवारांचं वक्तव्य

“लोकसभेला मात्र त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपाला टार्गेट केले होते.”

shivena vs bjp over kirit somaiya
“सोमय्या भाजपाचे नाच्या, फडणवीस सूत्रधार”, “आज दादा कोंडके असते तर…”, “आम्ही फडणवीसांच्या सोबतीला येऊ”; शिवसेनेचा हल्लाबोल

“२०१९ सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे.”