वाचकांचे मेल News

भाजपकडून काँग्रेसबद्दल जी आगपाखड होत आहे ती भाजपची सारवासारव आहे. जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलात भारताला आपला सूर…

आपला किती पैसा बुडाला आहे हे सामान्य माणसाला आताचे सत्ताधारी सत्तेतून गेल्यावरच लक्षात येईल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

तरीही चंदन तस्करी, कोळसा खाणी, अमर्याद जंगलतोड, अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, वाळू उपसा, नद्या- समुद्र- खाड्यांत भराव घालून केली जाणारी…

भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्लामिक कट्टरतावादी शक्ती भारतविरोधी भावनांचा फायदा घेऊन अल्पसंख्यांवर हल्ले चिथावत आहेत. शेख हसीना सरकारला दिलेल्या…

अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट आणि सोरोस यांची ओसीसीआरपी म्हणजेच ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ ही संस्था काँग्रेसच्या मदतीने भारत अस्थिर…

चुकांसंदर्भात आत्मपरीक्षण करण्याऐवजी चुकांवर पांघरूण घालून ईव्हीएमसारखा बिनबुडाचा मुद्दा चघळला गेला. त्यातून काहीही हाती लागणे शक्य नव्हतेच.

देशात महागाई अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. सर्वसामान्य आणि विशेषत: मध्यमवर्गीय पिचले असताना निव्वळ केंद्र सरकारच्या अनुनयासाठीच या काल्पनिक पूर्वअंदाजित…

‘जरा हवा येऊ द्या!’ हे संपादकीय वाचले. प्रदूषणाला शेतकरी, सरपणासाठी लाकडे गोळा करणारे आदिवासी किंवा (कचरा गोळा करण्याची सुविधा नसल्याने)…

मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत्वास न गेल्याने, संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महापालिका निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात आहेत.

राजकीय फलकबाजीमुळे शहर विद्रूप होते, ही टीका निरर्थक. उलट त्यामुळे हे काम करणाऱ्यांना चार पैसे मिळतात.

लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे ईव्हीएमचा वाद आणि प्रतिवाद करणारे…

लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख वाचला. कृषी क्षेत्रातील संकटाची कारणमीमांसा करताना अनेक…