Page 16 of धर्म News
धर्माच्या नावाखाली स्थानिक विकास निधीचे विभाजन करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांमार्फत होत आहे. आमदार कुण्या जातीचे किंवा धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही.…
ओबीसी समाजाला हिंदु धर्मात कधीच त्रास नव्हता व नाही, त्यामुळे धर्मातर करण्याची आवश्यकता नाही, अशी पहिल्यांदाच सार्वजनिक बांधका मंत्री व…
ओबीसी समाजात सुरू झालेल्या धर्मातराच्या चळवळीच्या तीव्र प्रतिक्रिया येथील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हिंदू…
पशुपक्ष्यांनाही मन आणि बुद्धी आहे. पण स्वरक्षण आणि स्वपोषण इतपतच त्यांची झेप आहे. माणसाला मात्र मन आणि बुद्धीचं दान मोठं…
हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील (ओबीसी) अनेक समाजघटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मातर अभियान सुरू केले आहे.…
आज जीवनातील ताणतणावांत आध्यात्मिक विचार मनाला बरेचदा शांतीचा अनुभव देतात. आपली जिथे श्रद्धा आहे अशा स्थानी नतमस्तक होतानाही आपल्याला काही…
आपल्या जगण्यात आपल्याला निश्चिंती हवी असते. आयुष्य चिंतामुक्त, सुखाचं सरावं आणि निर्भयतेनं या जगात आपल्याला वावरता यावं, ही आपली खरी…
जगणं स्वअर्पित आहे तो स्वतपुरतं जगत असतो. जगणं समर्पित आहे तो ज्याला ते समर्पित आहे त्याच्याचसाठी जगत असतो. जो परमात्म्याच्याच…
ज्ञान आचरणात किती उतरलं, हे विचारून कबीरजी मुक्तीचाच मार्ग दाखवत आहेत. जोवर अज्ञान आहे तोवर बंधन आहे. जोवर जगणं अज्ञानाचं…
कबीरांची जी रमैनी आपण पाहिली तिचा शेवट नामतत्त्वाचं गहन गंभीर रूप सांगून होतो. रमैनीच्या सुरुवातीला मुक्तीचं स्वरूप पढत पंडितांना विचारलं.…
कबीरजी या रमैनीत म्हणतात, चारि वेद ब्रम्है निज ठाना। मुकुति का मर्म उनहुँ नहिं जाना।।३।। दान पुन्य उन्ह बहुत बखाना।…
अपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान…