Page 5 of धार्मिक विचार News
अपूर्ण वासनेच्या पूर्तीच्या लालसेमुळे जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्राची गाठ पडली आहे. ती गाठ सोडविण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ही गाठ फार…
अंतरंगातून ज्याचं अवधान टिकलं आणि बाह्य़ व्यवहारही त्या अनुसंधानानुरूप झाला, त्या अवधानानुरूप झाला तर तो ‘सत्पुरुष’च होतो. सद्गुणांनी त्याच्यातील सत्प्रवृत्ती…
अनासक्त होऊन कर्म करायचं तर देह प्रपंचात आणि मन परमार्थाकडे, अशी विभागणी असली पाहिजे. देहानं तर कर्तव्य करायचं पण मन…
जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या या वाक्यातील देव अंतरतो,…
श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या ज्या बोधवचनाचा आपण सध्या मागोवा घेत आहोत ते पुन्हा वाचू. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार…