Page 2 of नदी News
मुसळधार पावसामुळे भातसा नदी पुलावरील डांबरी रस्त्याचे थर वाहून गेल्याने बंद झालेला शहापूरजवळील पूल, आवश्यक दुरुस्तीनंतर दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात…
मिळालेल्या माहितीनुसार रायपूर येथील रहिवासी सदानंद भुरभुरा (वय ५५) हे रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी शेतीची पाहणी करून घरी परतत…
शहापूर-सापगावजवळील भातसा नदीवरील सर्वाधिक वर्दळीचा पूल दुरवस्थेमुळे पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी बंद केल्याने शंभरहून अधिक गावांतील नागरिकांची कोंडी झाली.
गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी वाहून गेली, ज्यामुळे कपाटे, भांडी, पूजा साहित्य नष्ट होऊन गोदासेवक भावनिक झाले.
पिसे येथील पंपिंग स्टेशनच्या नदीपात्रात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होऊन ठाणे महापालिकेला कमी पाणीपुरवठा…
मराठवाड्यातील पूरस्थिती सकाळी नियंत्रणात येऊ लागली आहे. जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग आता तीन लाखाहून दोन लाखापर्यंत खाली आला आहे.
शनिवारी सायंकाळ ते रविवारी दुपारपर्यंत विश्रांती न घेता पाऊस कोसळला. पावसाच्या तडाख्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने पिकांच्या नुकसानीत…
जिल्ह्यात गंगाखेड- पालम या रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे बंद झाली असून चुडावा येथे पुराचे पाणी असल्याने नांदेडकडे जाणारा मार्ग बंद झाला…
या प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर काठाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. संगमवाडी भागात संरक्षण खात्याची ७ हेक्टर जागा आहे.…
चित्रपटातील कथानकाप्रमाणे पत्नीशी बोलून मोबाईल बंद केल्यानंतर ४४ वर्षीय पतीने कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पुलावरून नदीत उडी घेतली.
कल्याण-अंबरनाथ दरम्यानचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरणाने अखेर स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला…
हिमालयीन पट्ट्यात भूस्खलन, भूकंप आणि बर्फ वितळण्यामुळे धरणांची सुरक्षितता धोक्यात आली असून, पुण्यातील शास्त्रज्ञांकडून यावर अहोरात्र संशोधन सुरू आहे.