Page 12 of साहित्य संमेलन News
सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जादूटोणाविरोधी कायदा प्रभावीपणे जनमानसांत पोहोचविण्याबाबत ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती…
चिपळूणमध्ये जानेवारीत आयोजित केलेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हिशेब अखेर पूर्ण झाले असून, सर्व खर्च वजा

शिंदे यांना ४६२ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांना ३२५ मते मिळाली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घ्यायला चारही उमेदवार उत्सुक असले तरी निवडणुकीदरम्यान कुठलेही आरोपप्रत्यारोप न करता…
८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या मतपत्रिका ठेवण्यासाठी नव्याने मतपेटी विकत घेण्याची वेळ साहित्य महामंडळावर…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे असेल, तर एकूण मतांमधून १७५ मते आधीच वगळा आणि उर्वरित मतदारांशी संपर्क साधा.…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ३ ते ५ जानेवारी या काळात सासवड येथे ८७ वे अखिल भारतीय मराठी…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या ८६ वर्षांच्या इतिहासात अवघ्या चार लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. सासवड येथे होणाऱ्या…
पहिल्या संमेलनापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि घटना दुरुस्तीला धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळालेली नसल्याने बेकायदा ठरलेले, ‘फुकट फौजदारां’चे विश्व मराठी साहित्य…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या व्यक्तीने दारोदारी जाऊन मत मागावे, हे आपल्याला पटत नाही.

फुटकळ साहित्याचे लेखक म्हणून समाजात आणि साहित्यिक वर्तुळात फारसा मान मिळाला नाही, की साहित्यिक संस्थांमधील अधिकाराची पदे मिळवून समग्र साहित्यविश्वाचे…
साहित्य हे मूल्यसंवर्धनाचा स्त्रोत आहे. मूल्यात्मकतेची जाणीव प्रगट करणारे साहित्यच प्रभावी ठरते आणि ते चिरकाल टिकून रहाते. मानवी समाजात मूल्यात्मकता…