साहित्य संमेलन News

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड जाहीर होताच त्याचे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन औदुंबर (ता. पलूस) येथे घेण्याबाबत साहित्य महामंडळाच्या पथकाने शुक्रवारी पाहणी केली.

साहित्य महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. तेथील प्रमुख पदाधिकारी साताऱ्याचेच आहेत. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पाठबळ असल्याने स्थळ…

आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जून रोजी निश्चिती होणार आहे.

‘नाही रे’ समाज आणखी तळामध्ये जात असून, त्यांना कोणीच वाली नाही, हे सध्याचे सामाजिक आणि राजकीय वास्तव आहे,’ असे स्पष्ट…

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘कृष्ण मुकुंद’ पुरस्कार यंदा वस्त्ररचनाकार विनय नारकर यांना ‘वस्त्रगाथा’ या…

२५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार २४ मे रोजी येथे प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्यिकांनी आपले लिखाण पुरस्कारासाठी नव्हेतर समाजाच्या हितासाठी करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

‘परिसंवादाला महत्त्व देणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भविष्यामध्ये पुस्तककेंद्री आणि लेखककेंद्री व्हावीत,’ अशी अपेक्षा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनी मंगळवारी…

साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ताराबाई भवाळकर यांचे भाषण पुरस्कार करणारे आणि शासनावर…