साहित्य संमेलन News
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासह संजय इंगळे तिगावकर आणि अरुणा सबाने हे ‘वर्धेकर’ दिग्गज एकमेकांसमोर ठाकल्याने निवडणूक…
विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी ४० वर्षाची मैत्री तोडत निर्णय घेतला आणि सर्व स्तब्ध झाले.
वैचारिक विविधतेचा सन्मान राखणे ही साहित्यिक संस्थांची खरी ताकद असून तीच आज धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने साहित्य, कला या क्षेत्रांवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच.
साताऱ्यातील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अभूतपूर्व यशानंतर, साहित्य क्षेत्राला आता नव्या आणि तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण…
चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवण येथे १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन होणार आहे.…
सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सातारकरांनी ‘अतिथी देवो भव’ ही परंपरा जपत ४०० हून अधिक…
Vishwas Patil Speech: साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात गौतमी पाटीलचा केला उल्लेख.
बुद्धिवंतांचा भित्रेपणा आणि सत्ताशरणता यामुळे महाराष्ट्राची वैचारिक परंपरा धोक्यात आली असून लेखक आपली प्रतिष्ठा जपण्यात अपयशी ठरत असल्याची टीका कुबेर…
Vishwas Patil on ‘Sambhaji’ Controversy: साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ‘संभाजी’ कादंबरीबाबतच्या वादावर भूमिका स्पष्ट केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला
डॉ. डाकवे यांनी केवळ छायाचित्रे न रेखाटता कलेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम वेळोवेळी केले आहे. आपल्या कलेला त्यांनी समाजप्रबोधनाचे माध्यम…
