Page 6 of साहित्य संमेलन News

संमेलनास अध्यक्ष म्हणून तुकाराम चौधरी तर स्वागताध्यक्ष म्हणून राजू देसले यांची निवड झाली आहे.

आज ‘त्या’ घटनादुरुस्तीचा मूळ हेतू डावलून तिचा सोयीनुसार फायदा उचलला जातोय.

अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे.

साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

नाशिक, पिंपरी-चिंचवड अशा शहरांमधली ऐटबाज साहित्य संमेलने रिकाम्या मांडवांनी पाहिली; पण उस्मानाबाद, उदगीर, यांसारख्या ठिकाणी स्थानिकांचा प्रतिसाद निराळा होता… अ.…

६ आणि ७ मे रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक येथे हे संमेलन होणार आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवर, तेथील कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाचा, त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा हुंकार होता…

… मात्र मुख्य प्रवाहातील संमेलनाध्यक्षाने ‘विद्रोहीं’च्या भेटीला जावे, ही घटना अपूर्वच. ती वेगळ्या भविष्याची निर्मिती करणारी ठरावी…

“ज्यांना वाटत असेल की, समाजात दारू असावी, तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ताब्यात द्या”, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.…

आहिराणी सारस्वतांचा कुंभमेळा सुरू झाला असून, या संमेलनाला खान्देशासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून नामवंत अहिराणी साहित्यिकांनी हजेरी लावली आहे.

संमेलन वर्ध्याला होत असल्याने गांधी-विनोबा विचारांशी नाळ असलेल्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर…