Page 8 of संत तुकाराम News

पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या बहिणाबाईंच्या ओळी. तत्कालीन सनातनी पुरोहितशाहीचा परशू तुकोबांवर कोसळणार होता तो यामुळेच.

तुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे
तथागत बुध्दांच्या अहिंसात्मक विचारांमुळे भारतीयांचा पराभव झाला, असा हेतूत: खोटा प्रचार केला जातो. वास्तविक जातीचा, धर्माचा कर्मठ दुराभिमान बाळगल्यामुळेच भारतीय…

तशी तुकारामांची वृत्ती पहिल्यापासूनच भाविक. घरात कुटुंबाच्या मालकीचे विठोबाचे देऊळ.

देहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.

उठता-बसता तुक्याचे अभंग गाणाऱ्यांपैकी अनेकांना त्यातील खरा अर्थ लक्षात आला आहे काय? प्रश्नच आहे.
हृदयात देवाचं चिंतन हाच अवघा शकुन आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. त्याचवेळी तेच तुकाराम महाराज ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी।

महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या लढय़ात अलीकडच्या काळात कॉ. शरद् पाटील यांचे नाव ठळकपणे उठून दिसते.
प्रभातचा ‘संत तुकाराम’ हा मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला मराठी चित्रपट असून तो दिवस आयुष्यातील सर्वात संस्मरणीय होता, असे प्रतिपादन…

संत तुकाराम ते चोखामेळापर्यंत सर्वच संतांनी समतेचा, परिवर्तनाचा हुंकार दिला. भक्तीमधून मुक्तिमार्ग सांगताना प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यावर हल्ला चढवत डोळस…