शिष्यवृत्ती News

विद्यार्थिनींच्या या शिष्यवृत्तीसाठी आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी भरत देसाई व त्यांच्या पत्नी निरजा सेठी यांनी पुढाकार घेतला आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्याची घोषणा केली.

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास आता थांबणार असून, एकदाच दिलेल्या माहितीवर पूर्ण अभ्यासक्रमासाठी लाभ मिळेल.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही मोजक्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.

मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात…

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या वाटेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी मार्गदर्शक, केंद्रप्रमुख व विद्यापीठ प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी…

विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी ‘बायोमेट्रिक हजेरी’ अनिवार्य केली असली, तरी शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे अडथळ्यात आली…

या शिष्यवृत्तीचे यंदाचे पाचवे वर्ष असून, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी असल्याचे महापालिकेने सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (पुणे) दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ९ फेब्रुवारी रोजी…

शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वीमधील ५३६ आणि इयत्ता ८ वीमधील ४१७ विद्यार्थ्यांचा समवेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या…