Page 44 of शालेय विद्यार्थी News

साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने राज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची वर्गवारी करून सुधारित शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भविष्यात मोठा अपघात घडल्यानंतरच शाळा संचालक, प्रशासक, वाहतूक पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाग येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक नेताजी जुनघरे (११), निर्दाेष ईश्वर रंगारी (११), बन्नी सुरेश रायपुरे (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.

मोफत गणवेशासह एक जोडी बूट, पायमोज्यांच्या दोन जोड या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासूनच करायची आहे.

म्हणायला शासकीय निवासी शाळा, पण अगदी इयत्ता दहावी, नववीच्या वर्गासाठीही एकच शिक्षक असल्याने शिक्षणावर गंभीर परिणाम होतोय! यामुळे रमाई- सावित्रीच्या…

मागासवर्गीय विद्यार्थी जात प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शिक्षक भरती आणि शिक्षक बदल्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

प्रचंड स्पर्धेला तोंड देताना विद्यार्थ्याच्या मनावर खूप ताण येतो.

मंगळवारी बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. तक्रारदार मुलींशी चर्चा केली.