‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान’ ही शासकीय योजना विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास वा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत देण्याच्या…
आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात फौजदारी स्वरूपाची कारवाई करीत मेळघाटातून विद्यार्थी का आणल्या जातात, याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.