शेतकरी संघटना News

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके आडवी झाली आहेत.ठिकठिकाणी ज्योत पेटवून आराधना सूरू आहे मात्र आराधना नव्हे…

जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी शेट्टी ऊस दराचा मुद्दा व न्यायालयीन लढाई…

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

आधीच मातीमोल भावाने कांदा विक्री करावी लागत असताना सरकारी पातळीवरून नाफेडचा कांदा बाजारात आणला गेल्याने दरात आणखी घसरण होत आहे.

आता थेट कलेक्टरलाच तोडू, असे वादग्रस्त वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले, तर रविकांत तुपकर यांनी नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय…

प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा…

आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच या माध्यमातून साखर उद्योगाची कोंडी होताना दिसत असून हा मुद्दा या हंगामात राजकीय पातळीवर गाजण्याची…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत दुसरा हप्ता द्यावा. त्यानंतरच यावर्षीचा ऊस हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेने…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता मांडण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसकडून सोमवारी नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३.५ कोटी रुपयांची मदत तातडीने देण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील…

कांद्याच्या प्रश्नापेक्षाही पुरोगामी विचारांना प्राधान्य देत, शरद पवार यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या आंबेडकरी चळवळीतील कार्याला आदराने गौरव केला.