शेतकरी संघटना News

शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.

गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात – आमदार खोत.

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची दुबार मोजणी सुरू केल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधगाव येथे शेतकरी…

शेतकरी संघटनेची १९ ऑगस्ट रोजी डिकसळ (ता. इंदापूर) येथे ऊस व दूध परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपल्या सणातून एखाद्या घरात उजेड आणू या….

प्रस्तावित वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी पालघर जिल्ह्यात होणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणारे शेतकरी आणि भूधारक एकत्र आले आहे.

प्रहार संघटनेने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे ‘चक्का जाम’ आंदोलन केले.

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेसह विविध संघटनानी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन…

राज्यात कर्जमाफीची सतत चर्चा सुरू असल्यामुळे कृषी कर्जाच्या परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेर राज्यात ३१,२००…

‘एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी…

आमचे कृषीमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील, तर शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे.
