स्वच्छता अभियान News

शहरात ४२ ठिकाणाहून १४८ टन कचरा गोळा; सफाई मित्रांचा सन्मान

महानगरपालिकेच्या सफाई व्यवस्थेवर माजी महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या टीकेनंतर प्रशासनाने कडक पावले उचलत सलग दुसऱ्या दिवशी ९२ सफाई कामगारांवर…

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसर पालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या केंद्रावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीमुळे परिसरातील…

नागपुरातून स्वच्छतेसंदर्भातल्या प्रचंड तक्रारी येत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. गटारी तुंबल्या आहे. प्रशासनाचे अधिकारी मात्र गायब आहेत.

पालखीच्या आगमनपूर्वी आणि प्रस्थानानंतरही परिसर चकाचक ठेवण्यात येणार आहे.

मिरारोड परिसरातील नाल्यांची सफाई अर्धवट नालाबांधकामांमुळे रखडली असून, गाळ व कचरा साचल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

नाट्यगृहात प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या उपाययोजना.

या भागातील पाणीचा निचरा झाल्यानंतर जीवन हळूहळू पूर्ववत स्थितीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेरील परिसर…

बोईसरमध्ये खासगी मैला टँकरद्वारे उघड्यावर सांडपाणी टाकले जात असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रदूषण मंडळ आणि…

मुंबई महापालिकेची विशेष सेवा १ मेपासून सुरू झाली. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, श्रृंगार केंद्र (ब्यूटी पार्लर), महिला वसतिगृह,…

या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात प्लास्टिक बंदी सोबतच कचऱ्यातून गोळा केल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी तालुकास्तरीय केंद्र उभारण्यात येत आहे.