स्वच्छ भारत अभियान News

सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी पहाटे लवकर उठून काम करणाऱ्या २० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ या स्पर्धेत ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने २०० पैकी २०० गुण मिळवून देशात…

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या यंत्रणा, पालिकांची आढावा बैठक घेतली.

यंदा पुणे महापालिकेने देशात आठवा क्रमांक, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षी महापालिकेला ९ वा क्रमांक मिळाला होता.

नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली…

Swachh Survekshan Result 2025 : इंदूरने सलग आठव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे.

डोंगर भुईसापाट केल्यानंतर २५ एकर जागा उपलब्ध होणार असून, दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने व्यक्त केला…

नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश

स्वच्छतेची जाणीव समाजात प्रबळ करण्यासाठी ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटात प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी खास गाणे गायले असून, हा…

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष देत नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखला आहे.

नवी मुंबईत सायन पनवेल महामार्ग आणि रेल्वे स्टेशन परिसरात ३५००हून अधिक नागरिकांच्या सहभागातून मोठ्या स्वच्छता मोहिमेत २२ टन कचरा संकलित…

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ चा राज्यस्तरीय प्रारंभ झाला. आता जिल्हास्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.