Page 7 of टी २० विश्वचषक २०२२ News

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मधील टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने संपला. यानंतर गौतम गंभीरला…

१९९२ च्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याची संधी इंग्लंड संघाला मिळाली आहे. ते बदला घेण्यात यशस्वी होतात की पुन्हा एकदा पाकिस्तान…

संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी त्यांचे विचार मांडल्यावरच ‘बीसीसीआय’ पुढील निर्णय घेईल

या स्पर्धेच्या ‘अव्वल १२’ फेरीतील मेलबर्नवरील तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले होते.

युवा क्रिकेटपटूंना विविध देशांमधील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी देणे आवश्यक आहे

टी२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष यांनी भारतीय संघाला टोमणा मारला.

आयसीसीने प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी नामांकन मिळालेल्या ९ खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर केली आहे.

T20 World Cup Winning Prize : टी २० विश्वचषकाचा महाअंतिम सामना हा १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानात रंगणार आहे.

भारताच्या पराभवानंतर माजी दानिश कनेरियाने भारत-पाकिस्तान संघांची तुलना करताना एक मोठे वक्तव्य केले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंडकडून १० विकेटने पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.

अॅलेक्स हेल्सने भारताविरुद्ध ८६ धावांची खेळी केली होती

सामना संपल्यानंतर जवळजवळ आठ तासांनी गौतम गंभीरने यासंदर्भात दिली प्रतिक्रिया