scorecardresearch

Page 27 of दहशतवाद News

ats bomb search squad
दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूर जंगलात बाँबस्फोटाची चाचणी; ‘एटीएस’च्या तपासातील माहिती

कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बाँबस्फोट घडविण्याची चाचणी घेतल्याचे उघडकीस आले आहे.

5 Lashkar trained terror suspects arrested for planning explosions in bengaluru
बंगळूरुत ‘लष्कर-ए-तैयबा’चे पाच सशस्त्र दहशतवादी अटकेत; घातपाताचा कट उघड; मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे-दारूगोळा जप्त 

परदेशात लपलेल्या आणखी एका दहशतवादी सूत्रधारावर २०१७ मध्ये त्याचा प्रतिस्पर्धी नूर अहमदची हत्या केल्याचा आरोप आहे

drone camera material fake aadhaar card seized from arrested terrorists in kothrud area
कोथरुड ‌भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य, बनावट आधारकार्ड जप्त

याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे यांनी युक्तीवादात केली.

terririost
दहशतवादाच्या कार्यपद्धती बदलत आहेत…

काळाच्या विविध टप्प्यांवर दशहतवादाचे स्वरूप कसे बदलत गेले, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यात दहशतवादाशी लढा देण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी…

terrorist
नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी

बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतलेला दहशतवादी अफसर पाशा हा कार मेकॅनिक असून नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला होता.

rice mafia illegally smuggling rationed rice from Telangana into Maharashtra
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तांदूळ माफियांची दहशत! तस्कर ‘वीरप्पन’ला अनेकांची साथ; अधिकाऱ्यांनाही धास्ती

डोळ्यादेखत गैरप्रकार सुरू असताना ‘वीरप्पन’ याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी देखील धजावत नसल्याचे चित्र आहे.

terror pune
भेदरलेलं जनमानस, फोफावलेला उन्माद… हे पुण्यात का वाढलं ?  प्रीमियम स्टोरी

…‘धूम स्टाईल’ बेदरकार बाइक पळवण्यापासून याची सुरुवात होते, हातातला कोयता नंतर येतो. तरुणाईला लागलेली ही कीड पोलिसांनीच थांबवायची का?

narendra modi and jow biden
पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात व्हाईट हाऊसमधून संयुक्त निवेदन, मोदी-बायडेन म्हणाले…

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. १९४७ साली ब्रिटिशशासन संपुष्टात आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये…