scorecardresearch

Page 86 of वाघ News

ताडोबा-अंधारीतील वाघांना यंदा उन्हाळ्यात मुबलक पाणी

वाघांची तहान भागवण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर झोन मिळून शंभर हंगामी पानवठे बांधण्यात आले आहेत, तर…

वाघांची संख्या १६९ वरून २००

राज्यातील वाघांच्या शिकारीचा मुद्दा गाजत असतानाच वन्यजीव प्रेमींसाठी एक सुखद बातमी आहे. राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, दोन…

१२ दिवसांत तीन पट्टेदार वाघांचा मृत्यू

महाराष्ट्राचे समृद्ध जंगलक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात गेल्या १२ दिवसांत तीन पट्टेदार वाघ गमावले आहेत. तसेच व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गावर…

देवलापारच्या वाघाची व्यावसायिक पद्धतीने शिकार झाल्याचे उघड

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत देवलापारच्या जंगलात सापडलेल्या वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा करताना त्याची विजेचा शॉक देऊन अत्यंत व्यावसायिक पद्धतीने शिकार केल्याचे उघडकीस…

पट्टेदार वाघाला गोळ्या घातल्याची नेदरलँडस व मनेका गांधींकडून दखल

गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर सोनझरी तलावाकाठी पट्टेदार वाघाला गोळ्या घालून ठार केल्याची गंभीर दखल नेदरलॅंडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस व मनेका…

‘त्या’ वाघाला अखेर गोळ्या घातल्या

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला गोळी झाडून ठार मारण्यात शनिवारी अखेर वनविभागाच्या शार्पशुटर्सना यश आले. ही घटना शनिवारी…

वनखात्याच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी लढविली शक्कल

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने ५ महिलांचा बळी घेतल्यानंतर या परिसरातील १२ गावात दहशत निर्माण झालेली आहे.

नरभक्षक बिबटय़ाने घेतला चौथा बळी

गोंदियाच्या नवेगाव पार्क वन क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून हैदोस घालणारा नरभक्षक प्राणी पट्टेदार वाघ नसून पूर्ण वाढ झालेला बिबटा आहे.…

गोंदिया-भंडारा सीमेवर नरभक्षक वाघाचा धुमाकूळ

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सानगडी, दिघोरी, बोंडगावदेवी या जंगल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू असून गावक ऱ्यांत दहशतीचे…

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकात ‘टायगर स्टेट’साठी तीव्र चुरस

पुढील वर्षी होत असलेल्या व्याघ्रगणनेच्या टप्प्यात ‘टायगर स्टेट’चा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्यांमध्ये तीव्र चढाओढ सुरू झाली आहे. सध्या सर्वाधिक ३००…

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलालगत तळोळी नाईक या गावी पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात राजाराम ठाकरे (६०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना…